श्री कसबा गणपती मंदिर

शहाजीराजांकडे पुणे-सुपे जहागिरी असताना मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त केले. त्याने पुणे बेचिराख करून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला. इ. स. १६३६ मध्ये शहाजीराजांनी कसबे पुणे ह्याच्या दक्षिणेस गावाच्या बाहेर एक मोठा … Read More

अंकोरवाट मंदिर

कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. … Read More

माळवद

माळवद म्हणजे काय ? पूर्वीच्या वाडा बांधकामातील महत्वाचा घटक म्हणजे माळवद किंवा धाबें कसे बनवत असत हे बऱ्याच जणांना माहीत नसते तसेच सध्‍याच्‍या काळात घरामध्ये थंडाव्‍यासाठी फ्रीज आणि उबदार वातावरणासाठी … Read More

श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले

शिवरायांच्या मृत्यूनंतर परकीयांच्या ताब्यात गेलेला रायगड पुन्हा मराठ्यांकडे आणणारे शाहूंचे मानसपुत्र आणि अक्कलकोट संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांचा हा अल्प परिचय… अक्कलकोट जिल्हा सोलापूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले(लोखंडे) … Read More

महाबळेश्वरच्या वाटेवर…

‘गिरीस्थान’ किंवा Hill Station म्हणलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर नाव येतं ते महाबळेश्वरचं. वर्षभरात या महाबळेश्वरमध्ये लाखो पर्यटक येतात. हिरवाईने नटलेला निसर्ग, हवेतला गारवा, इथले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ यामुळे आपोआप आपण … Read More

श्री पद्मनाभस्वामी मंदिर

*केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराचे रहस्य…* त्या भयाण गर्भगृहात तो अलौकिक दरवाजा उघडण्यासाठी काही लोक सरसावले होते. त्यांचा तो यत्न निष्फळ जाणार होता…आणि कदाचित तोंडातून वाचा आणि शरीरातून प्राण सुद्धा…पण याची त्यांना … Read More

वाडा

“वाडा” बांधकामात दगडाचा न उलगडलेला इतिहास. आपल्या पूर्वजांनी उगाच म्हटलेलं नाही राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. महाराष्ट्राचा सर्वात जुना सोबती कोण? महाराष्ट्रावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा ? महाराष्ट्राची खरी ओळख … Read More

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास: सातवाहन राजवंश

महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटला तर आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रच काय आजचा हा जो हिंदुस्थानचा … Read More

जगन्नाथ मंदिर – पृथ्वीवरील वैकुंठ

सगळं शहर अंधारात बुडून गेलं होतं. मंदिराच्या आवारात सीआरपीएफचे अनेक जवान तैनात होते. परिसर गजबजून गेला होता. तो मुख्य पुजारी तयार होता. त्याच्या हातात ग्लोव्हज घातलेले होते आणि सगळीकडे अंधार … Read More

गुलझारीलाल नंदा

घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. म्हाताऱ्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते. म्हातार्‍याने मालकाला भाडे देण्यासाठी … Read More

स्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता

🟠 नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध भारतीय साहित्यिक स्व. रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर कविता – जेव्हा मी नसेन, तेव्हा माझ्यासाठी तू घळघळा रडशीलही, पण ते मला कसं कळणार त्यापेक्षा आज … Read More

नीरजा भनोत

आज आपल्या पैकी खुप जणांना नीरजा_भनोत कोण हे ही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने १९८६ साली  तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवीले … Read More

शिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..

शिवाजी महाराजांच्या काळात सिमेंट म्हणजे दगडाची भुकटी, चुना, गुळ, डिंक, कडुनिंब, उडीद पावडर, मेथी पावडर, नारळाचे पाणी, हरड्याचे पाणी, शिसे, वाळूचा खासवा यांचे मिश्रण होय.म्हणून हे किल्ले अजून टिकून आहे. … Read More

हनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :

१) सर्वशक्‍तीमानजन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि … Read More

समर्थांचे अकरा मारुती

समर्थ रामदास स्वामी आणि रामभक्त हनुमान यांच्यातील एकरूपतेच्या आणि दोघांमधील दैवी संबंध सिद्ध करणा-या अनेक गोष्टी समर्थचरित्रात आढळतात. किंबहुना , रामदास स्वामी हे मारुतीचाच अंश होते. सूर्यदेवानं तसा वरच त्यांच्या … Read More

सरसेनापती हंबीरराव मोहिते

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा काल म्हणजेच, १६ डिसेंबरला स्मृतिदिन. त्या निमित्ताने… हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना … Read More

स्वराज्य आणि रामराज्य..

श्री शिवछत्रपतींच्या इतिहासात अनेक लेखकांना त्यांच्या स्वमताला अनुकूल असणारे मत शोधायचा ध्यास लागलेला असतो. विविध हेतू ठेऊन निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय संघटना स्वत:चे मत हे समाजमत म्हणून मान्यता पावले … Read More

तुकाराम बीज

‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज … Read More

महाभारताच्या युद्धातील १८ दिवस

भूमिका असे मानले जाते की महाभारताचा युद्धात एकमेव जीवात राहिलेला कौरव युयुत्सु होता आणि २४,१६५ कौरव सैनिक बेपत्ता झाले होते. लव आणि कुश यांच्या ५० व्या पिढीत शल्य जन्माला आले … Read More