हे राष्ट्र देवतांचे: भारतीय अस्मिता आणि गौरवशाली परंपरेचा अनमोल ठेवा

येथे दिलेल्या ओळी केवळ शब्द नसून, ते भारतीय अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे एक अजरामर स्तोत्र आहे. ग.दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात अजरामर झालेले हे गीत, भारताच्या … Read More

बारामती राजकारण: ‘माईं’चा तो वारसा आता ‘वहिनीं’च्या हाती; काय आहे ६४ वर्षांचा इतिहास?

काटेवाडी, (पुणे): महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती हे केवळ एक शहर किंवा मतदारसंघ नाही, तर ते सत्तासंघर्षाचे आणि विकासाच्या प्रयोगांचे केंद्र राहिले आहे. कधी इथे इतिहासाची पाने उलटली जातात, तर कधी भविष्याची … Read More

खरा तो एकची धर्म

भारतीय संस्कृतीत आणि महाराष्ट्राच्या संस्कारक्षम मातीत साने गुरुजींचे नाव आदराने घेतले जाते. साने गुरुजींनी केवळ ‘श्यामची आई’ सारखी पुस्तकेच लिहिली नाहीत, तर त्यांनी समाजाला जगण्याचे एक नवे तत्वज्ञान दिले. त्यांच्या … Read More

अजितदादा – दिलदार उपमुख्यमंत्री

काही माणसांबद्दल आपल्याला कायम कुतूहल वाटतं, ते कुतूहल त्यांच्या दिसण्यामुळे, वावरण्यामुळे वागण्यामुळे, बोलण्यामुळे त्यांच्या संस्कारांमुळे, त्यांच्या जनसंपर्कामुळे कशामुळे ही असेल पण एक कुतूहल वाटतं असतं! अजितदादा माझ्यासाठी कायम कुतूहलाचा विषय … Read More

शांततेचा पोलाद

शांततेचा पोलाद — पवार साहेबांचं न थकणारं व झुकणारं आयुष्य व नियतीचा क्रूर आघात पवार साहेबांचं उभं आयुष्य पाहिलं, तर ते केवळ यशाची मिरवणूक नाही; ते संघर्ष, संयम, सहनशीलता आणि … Read More

राघवेंद्र द्विवेदी

भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा मैदानावर दिसलेल्या माणसाची ओळख मी शोधत होतो.  कपाळावर कुंकुम लावून सामान्य माणसासारखा दिसणारा हा माणूस आपल्या कर्नाटकातील एक विलक्षण प्रतिभा आहे. अवघ्या 21 रुपये देऊन घर … Read More

वपुंची जादू

मला नेहमी व.पुं.चे कौतुक वाटते. अहो, कारण पण तसंच आहे ना. बघा, तुमच्या मनात जे विचार येतात ते कागदावर उतरवणे सोपे असते पण ते विचार वाचून आपण देखील विचार करायला … Read More

श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले

शिवरायांच्या मृत्यूनंतर परकीयांच्या ताब्यात गेलेला रायगड पुन्हा मराठ्यांकडे आणणारे शाहूंचे मानसपुत्र आणि अक्कलकोट संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांचा हा अल्प परिचय… अक्कलकोट जिल्हा सोलापूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले(लोखंडे) … Read More

व्यक्तीविशेष – होमी भाभा

होमी भाभा भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ स्मृतिदिन – जानेवारी २४, इ.स. १९६६ होमी भाभा (इ.स. १९०९ – इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व … Read More

विज्ञानलेखक – अनंत पांडुरंग देशपांडे

देशपांडे, अनंत पांडुरंग विज्ञानलेखक जन्मदिन – १५ डिसेंबर १९४२ अनंत पांडुरंग देशपांडे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात, तर अभियांत्रिकीचे शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांनी … Read More

संतवीर बंडातात्या कराडकर

स्वामी विवेकानंदांच्या वाणीमध्ये जितकं बळ होतं त्यापेक्षा कैकपटीने सामर्थ्य त्यांच्या पायांमध्ये होतं. अखंड भारत पिंजून काढल्यानंतर प्राप्त झालेल्या सामर्थ्यावर त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. त्याप्रमाणेच पुजनीय तात्यांनी वारी हा … Read More

महादेव काशिनाथ गोखले

पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा … Read More

स्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता

🟠 नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध भारतीय साहित्यिक स्व. रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर कविता – जेव्हा मी नसेन, तेव्हा माझ्यासाठी तू घळघळा रडशीलही, पण ते मला कसं कळणार त्यापेक्षा आज … Read More

नीरजा भनोत

आज आपल्या पैकी खुप जणांना नीरजा_भनोत कोण हे ही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने १९८६ साली  तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवीले … Read More

सरसेनापती हंबीरराव मोहिते

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा काल म्हणजेच, १६ डिसेंबरला स्मृतिदिन. त्या निमित्ताने… हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना … Read More

काश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग

महाराज हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे शेवटचे राजा होते. त्यांच्या आधी ह्या संस्थानाचे राजेपद प्रताप सिंग नावाच्या त्यांच्या काकांकडे होते. पण त्यांना वारस नसल्यामुळे हरी सिंग हे जम्मू … Read More

व्यक्तीविशेष: सुरेश भट

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही प्रकाशित करत आहोत सुरेश … Read More

स्वातंत्र्यदेवतेची विनवणी

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे … Read More

डॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती

डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या … Read More

एटीकेट – पु. ल. देशपांडे

एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत! – पु. ल. देशपांडे सगळ्यांत उत्तम ‘एटीकेट म्हणजे’ सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात. ताक आणि … Read More