तिला तुमच्यासारखी सासू मिळाली तर..
“अगं, कुठे लक्ष आहे तुझं? दूध उतू गेलं ना!” सुमतीबाईंचा आवाज ऐकताच ऋतू धावत किचनमध्ये आली. ध्रुवाची टिफिन बॅग वरुणच्या हातात देऊन ती धावली खरी, पण तोपर्यंत उशीर झाला होता. … Read More

मराठी मन, मराठी स्पंदन..
“अगं, कुठे लक्ष आहे तुझं? दूध उतू गेलं ना!” सुमतीबाईंचा आवाज ऐकताच ऋतू धावत किचनमध्ये आली. ध्रुवाची टिफिन बॅग वरुणच्या हातात देऊन ती धावली खरी, पण तोपर्यंत उशीर झाला होता. … Read More
हार्मोन्स शरीराला अनेक प्रकारे मदत करतात. ते आपल्या शरीरातील सर्व संतुलित क्रियांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतात. म्हणून हे हार्मोन्स संतुलित राखणे आणि शरीर सुस्थितीत ठेवणे अतिशय गरजेचे असते. … Read More
काटेवाडी, (पुणे): महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती हे केवळ एक शहर किंवा मतदारसंघ नाही, तर ते सत्तासंघर्षाचे आणि विकासाच्या प्रयोगांचे केंद्र राहिले आहे. कधी इथे इतिहासाची पाने उलटली जातात, तर कधी भविष्याची … Read More
काल मोठी गंमतच झाली!एका दाम्पत्याने एक सहा महिन्यांचं बाळ दत्तक घेतलं.हे बाळ अत्यंत वाईट अवस्थेत शिशुगृहात आलं होतं तेव्हा ते अवघ्या सहा दिवसांचं होतं!आई नसलेलं, बाप हरवलेलं अनाथ पोर!काट्या कुट्यात … Read More
“प्रेम कर भिल्लासारखं बाणांवरती खोचलेलंमातीमध्ये उगवूनसुद्धा मेघा पर्यंत पोचलेलं.” अकरावीच्या क्लासवर कुसुमाग्रजांची ही कविता शिकवण्यात दिलीप तल्लीन झाला होता.विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन शिकवणं हे त्याच्या अध्यापनाचं खास वैशिष्ट्य.भारती कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक … Read More
“सर, ओळखलं का??”कोणत्याही हाडाच्या मराठी मिडीयमवाल्याला, हे वाक्य कानांवर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर, कपडेही कर्दमलेले आणि केसात पाणीसुद्धा. … Read More
आज आपल्या पैकी खुप जणांना नीरजा_भनोत कोण हे ही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने १९८६ साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवीले … Read More
या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही या आईला ना काही कळतच … Read More