- पाण्याची टाकी वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात असावी.
- जमिनीत असेल तरीही आणि घराच्या वर असेल तरीही ईशान्य कोपरा पाण्यासाठी महत्वाचा आहे.
- पाण्याचे बोअरिंग ईशान्य कोपऱ्यात असावे. इथल्या टाकीचे पाणी संडासासाठी वापरू नये.
- पिणे किंवा स्नानासाठी किंवा चांगल्या कामाच्या वापरासाठीच याचा वापर करावा.कारण पूर्वेकडून येणारी किरणे या पाण्यात शोषली जाऊन त्यामध्ये पावित्र्य येते.
- दक्षिणेला किंवा नैऋत्यला पाण्याची टाकी असल्यास त्यामध्ये अपवित्र आत्मे आणि वाईट शक्ति शोषल्या जातात.
- वास्तूच्या मधोमध पाण्याच्या टाकीने ब्रह्म वास्तू जड करू नये.
- पाण्याची टाकी हि पांढऱ्या रंगाची नसावी.
- काळी किंवा निळ्या रंगाची टाकी चालेल. कारण किरण शोषणे आवश्यक आहे आणि पांढरा रंग परावर्तन करतो.
- संडासावर पिण्याची टाकी असू नये.
- पाण्याची टाकी गळकी नसावी.
मराठी मन, मराठी स्पंदन..
नवीन साहित्य
भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह: गौरवशाली इतिहास आणि प्रतीकांचा अर्थ
माफी – मराठी लघुकथा
तिला तुमच्यासारखी सासू मिळाली तर..
जाणीव – वडील व मुलातील भावनिक वळण
वधूपक्षाची खोली
सत्यम शिवम सुंदरा…
हे राष्ट्र देवतांचे: भारतीय अस्मिता आणि गौरवशाली परंपरेचा अनमोल ठेवा
हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी काय खावे
अंतर
बदल
बारामती राजकारण: ‘माईं’चा तो वारसा आता ‘वहिनीं’च्या हाती; काय आहे ६४ वर्षांचा इतिहास?
मंगळसूत्र
खरा तो एकची धर्म
नाळ – मराठी भावनिक कथा
सोपे घरगुती उपाय
अजितदादा – दिलदार उपमुख्यमंत्री
राष्ट्रसेवेतून मातृत्वाकडे : एक असामान्य दत्तक कथा
शांततेचा पोलाद
संस्कारांची शिदोरी: एका इंजिनिअरची गोष्ट
लिअरजेट ४५एक्सआर
सोमवार, मार्च 02, 2026
